(फोटोफीचर)
श्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला की त्याबरोबर रानपुष्प बहराला सुरवात होते. सातारा जिल्ह्यातील कास पठार हे खास त्याच्या अशा पुष्पवैभवासाठी ओळखले जाते. शिवाजी विद्यापीठाच्या परिसरातही याच वेळेला विविध रानफुलांच्या बहराला सुरवात होत असते. यंदाही अशी अनेक रानफुले विद्यापीठाच्या परिसरात बहरली आहेत. त्यातीलच काही फुलांचे हे देखणे, चित्ताकर्षक दर्शन...
(सर्व छायाचित्रे: डॉ. आलोक जत्राटकर, जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)





















No comments:
Post a Comment